• September 3, 2026
  • टीम मनोगत भाजपा

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

मुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  वर्षा निवासस्थान, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग या...

महाराष्ट्रातून अमली पदार्थाचे २०२९ पर्यंत समूळ उच्चाटन

  नशामुक्त भारत अभियानात पुढचे पाऊल, सर्वसमावेशक धोरण नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्र राज्याने पुढचे पाऊल टाकले आहे. २०२९ पर्यंत राज्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेले सर्वसमावेशक...

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचा सुखरूप परतीचा प्रवास सुरू!

मुंबई, दि. 29 : गेल्या काही दिवसांपासून नेपाळ आणि तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या संकटसमयी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आदरणीय मुख्यमंत्री...

नाशिकमध्ये आधुनिक कृषी शिक्षणावर भर

  कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन नाशिक, दि.29 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारास यश; सागात अडकलेले 37 भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

  मुंबई, दि. 29 : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील 37 भाविक अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक आज...

महाकुंभ हा सनातन संस्कृतीचा आविष्कार!

  ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नाशिक, दि. 29 : ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027’चा कालावधी लक्षात घेता विविध कामे वेगात सुरू आहेत. सर्व संबंधित...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत   आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई, दि. 25 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या...

महाराष्ट्राच्या शेतीला AIची जोड; 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग

  मुंबई, दि. 22 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘एआय इन ॲग्रीकल्चर’ संदर्भात बैठक पार पडली. कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह...

सातारा जिल्हाातील कराड दक्षिणमध्ये भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

मुंबई, दि. 14 : ‘हर घर तिरंगा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्हा सातारा येथील कराड दक्षिणमध्ये गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लाहोटी कन्याशाळा,...
जास्तीत जास्त शेअर करा