भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले सिद्धीविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन

  जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना मुंबई, दि. 16 : एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईत सिद्धिविनायक मंदिर तसेच लालबागच्या राजासह...

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकडे कूच करू नका; चर्चेतून प्रश्न सोडवूया 

  मनोज जरांगे यांना आवाहन मराठा समाजाच्या १४ पैकी १३ मागण्या पूर्ण; उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चा करण्यास तयार मुंबई, दि. 16 : गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात राज्यभरातील, विशेषतः...

महाराष्ट्राच्या सागरी उद्योगाला नवी दिशा!

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार मुंबई, दि. 16 : रायगड जिल्ह्यातील...

मराठा समाजाला भरभरून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नका

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला खेद मुंबई, दि. 10 : या राज्यात याआधीचे कुठलेही मुख्यमंत्री मराठा समाजाला देऊ शकले असते, त्यापेक्षा देवेंद्र...

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी गती!

  २० हजार ७०० कोटींच्या ३२६ किमी मालवाहतूक मार्गिकेच्या तीन टप्प्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण मुंबई, दि. 9 : पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण...

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६’ अंतर्गत प्रशिक्षण शिबीर संपन्न!

मुंबई, दि. 7 : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६’ अंतर्गत सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील भाजपा नगरसेवकांची प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे संपन्न झाली....

राज्य सरकारचे मराठा विद्यार्थ्यांसाठी चार मोठे निर्णय

चारही निर्णयांचे शासन आदेश जारी मुंबई, दि. 7 : राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या चार महत्त्वाच्या निर्णयांचा तपशील 1. मराठा समाजाला OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती (तंत्रशिक्षण संचालनालय) तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE)...

पुढील दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट

  मुंबई, दि. 4 : मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. पुढील दहा वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसेच बेस्टच्या...

‘दिशा‘ अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र २०४७’चा मुख्य आधारस्तंभ मुंबई, दि. 4 : सर्वसमावेशक विकास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा असून समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी व वातावरण...

माओवाद्यांचा डाव ओळखा

  पुणे येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश… तरुणांना पुढे करून माओवादी काँग्रेससाठी लढत आहेत अनेक प्रयत्न करूनही भाजपा पराभूत होत...
जास्तीत जास्त शेअर करा