दिमागी नक्षलींचे कुळ आणि मूळ

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) निवेदिता मेनन नावाच्या एक प्राध्यापिका आाहेत. ‘’काश्मीर हा भारताचा भाग नाही, भारताने काश्मीरवर अवैधरित्या कब्जा केला आहे,” असे जाहीररीत्या विद्यार्थ्यांना सांगणार्‍या या बाई परवा जंतर-मंतर...

खोट्या प्रोपोगेंडाची हवा काढणारा आणि भारताची दिशा ठरवणारा दिवस

  गेले काही महिने विरोधक आणि डाव्या इकोसिस्टमने एकच धोशा लावला होता की, मोदी घाबरले आहेत. पण ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मध्ये...

माओवाद्यांचा डाव ओळखा

  पुणे येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश… तरुणांना पुढे करून माओवादी काँग्रेससाठी लढत आहेत अनेक प्रयत्न करूनही भाजपा पराभूत होत...

‘ब्रेन डेड’ राहुल गांधी 

  गेल्या वर्षी याच पहिल्या तिमाहीत म्हणजे Q1 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर 6.9% होता. आता तो वाढून थेट 7.8% झाला आहे. पण राहुल गांधी सारख्या ब्रेन डेड विरोधकांना...

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ला पंक्चर करणारी Gen-Z ची ‘झूठ की गूंज’!!!

अभिजीत दीपके यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला तरुणांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून आणि या नव्या पिढीशी संवाद साधण्यात काँग्रेस कुठेतरी मागे पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘छात्रों की...

”यूपीआय” चे श्रेय मोदी सरकारचेच  

  अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग , पी . चिदंबरम यांना यूपीआय का सुरु करता आले नाही ?? एखाद्या पत्रकाराला सरकारवर टीका करायची असेल, तर ती जरूर करावी. लोकशाहीत सत्तेवर प्रश्न...

युपीआय : दहा वर्षांत बदललेले पैशाचे जग

  तब्बल दशकभरापूर्वी म्हणजे 11 एप्रिल 2016 रोजी Unified Payments Interface अर्थात UPI चे पायलट लाँच झाले. त्यावेळी 21 बँका सहभागी होत्या. 25 ऑगस्ट 2016 पासून अधिक बँकांच्या ॲप्सवर...

गडचिरोली बनते आहे विकास पंढरी! 

  JSW ग्रुपची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाला आली आहे. चामोर्शी येथे MIDC सुमारे 3000+ हेक्टर जमीन विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. लोहखनिज ब्लॉकमध्ये शोधकार्य सुरू झाले आहे. खाण आणि...

व्यापारी,डीलर आणि सट्टेबाजांकडून साखरेची कृत्रीम टंचाई

  इथेनॉलमुळे भारतात साखरेचे दर वाढत असल्याची हूल विरोधी पक्षांनी उठवली असून भविष्यात साखर दरवाढ व इथेनॉल या मुद्यावर सरकारला अडचणीत कसं आणता येईल यावर विरोधक कंबर कसून आहेत....

देवाभाऊंचे मनापासून आभार

    देवा भाऊ काही गोष्टी बोलत नाहीत…गाजावाजा करत नाहीत…पण या गोष्टी जगासमोर आणणे आपल्या सारख्या लोकांचे काम आहे. वाचा मंगलाष्टके सुरू होत्या …आणि अलगद तिच्या डोळ्यात अश्रू आले....
जास्तीत जास्त शेअर करा