• September 12, 2026
  • टीम मनोगत भाजपा

भारत-रशिया व्यापार तीन वर्षांत १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य

नवी दिल्लीत मोदी – पुतीन शिखर भेट, सागरी सुरक्षेपासून अणुसहकार्यापर्यंत व्यापक चर्चा नवी दिल्ली, दि. 12 : २०३० पर्यंत भारत आणि रशियातील व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी...
  • September 11, 2026
  • टीम मनोगत भाजपा

गरीब विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ

स्पर्धा परीक्षांसाठी केंद्र सरकारकडून ‘मोफत ऑनलाईन कोचिंग’ नवी दिल्ली, दि. 11 : देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर आणि सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न आता पैशांअभावी अपूर्ण...

यूपीआय हा भारताच्या फिनटेक क्षेत्राच्या यशोगाथेचा प्रमुख घटक

मुंबई, दि. 9 : भारताची फिनटेक क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय असून, आता पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे. डिजिटल इंडियाच्या...

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी गती!

  २० हजार ७०० कोटींच्या ३२६ किमी मालवाहतूक मार्गिकेच्या तीन टप्प्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण मुंबई, दि. 9 : पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण...

दिमागी नक्षलींचे कुळ आणि मूळ

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) निवेदिता मेनन नावाच्या एक प्राध्यापिका आाहेत. ‘’काश्मीर हा भारताचा भाग नाही, भारताने काश्मीरवर अवैधरित्या कब्जा केला आहे,” असे जाहीररीत्या विद्यार्थ्यांना सांगणार्‍या या बाई परवा जंतर-मंतर...
  • September 7, 2026
  • टीम मनोगत भाजपा

२०२९ पर्यंत ‘ड्रगमुक्त’ भारताचा रोडमॅप तयार; नक्षलवाद, दहशतवादाप्रमाणेच अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणार  

  मुंबई, दि. 7 : नक्षलवाद आणि दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ज्याप्रमाणे केंद्र सरकारने यशस्वी काम केले, त्याच धर्तीवर आता देशातील अमली पदार्थाचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध...

खोट्या प्रोपोगेंडाची हवा काढणारा आणि भारताची दिशा ठरवणारा दिवस

  गेले काही महिने विरोधक आणि डाव्या इकोसिस्टमने एकच धोशा लावला होता की, मोदी घाबरले आहेत. पण ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मध्ये...

संजय राऊतांना “जीडीपी”मधील ‘जी’ तरी कळतो का?

  मुंबई, दि. 3 : जनाब संजय राऊत, भाजपा निवडणूक जिंकली की निवडणूक आयोग चुकीचा. भाजपाला सुप्रीम कोर्टात एखादे यश मिळाले की सुप्रीम कोर्ट चुकीचे आणि आता भाजपाच्या काळात...
जास्तीत जास्त शेअर करा