यूपीआय हा भारताच्या फिनटेक क्षेत्राच्या यशोगाथेचा प्रमुख घटक

मुंबई, दि. 9 : भारताची फिनटेक क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय असून, आता पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे. डिजिटल इंडियाच्या...

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी गती!

  २० हजार ७०० कोटींच्या ३२६ किमी मालवाहतूक मार्गिकेच्या तीन टप्प्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण मुंबई, दि. 9 : पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण...

33,872 स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र

  मुंबई, दि. 8 :  केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  गोवा येथे भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत आंतरराज्यीय परिषद...

विद्यार्थ्यांशी दहा वेळा चर्चा करू, पण संजय राऊतांची नौटंकी चालू देणार नाही

मुंबई, दि. 8 : निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सगळेच चुकीचे आणि एकटे जनाब आपणच बरोबर, अशा तोऱ्यात संजय राऊत वावरत आहेत. पुन्हा एकदा जनाधार निर्माण करणे...

राज्य सरकारचे मराठा विद्यार्थ्यांसाठी चार मोठे निर्णय

चारही निर्णयांचे शासन आदेश जारी मुंबई, दि. 7 : राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या चार महत्त्वाच्या निर्णयांचा तपशील 1. मराठा समाजाला OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती (तंत्रशिक्षण संचालनालय) तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE)...

राज्यातील पहिले स्वतंत्र ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ स्थापन!

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्राच्या शहरी भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सुसूत्र करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण आरोग्यव्यवस्थेच्या धर्तीवर आता...

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणाचा दुर्दैवी प्रयत्न

  मुंबई, दि. 7 : महाविकास आघाडीचे सरकार असताना झालेल्या पेपरफुटीच्या वेळी रोहित पवार, नाना पटोले, सुप्रियाताई सुळे आणि विजय वडेट्टीवार मूग गिळून गप्प बसले होते. आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी...

पुढील दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट

  मुंबई, दि. 4 : मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. पुढील दहा वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसेच बेस्टच्या...

‘दिशा‘ अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र २०४७’चा मुख्य आधारस्तंभ मुंबई, दि. 4 : सर्वसमावेशक विकास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा असून समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी व वातावरण...

संजय राऊत, गणेशोत्सवाच्या नादाला लागाल तर तुमचे उरलेसुरले अस्तित्वही संपेल

  मुंबई, दि. 4 : महाराष्ट्रातला सार्वजनिक गणेशोत्सव बंद झाला तर हिंदू एकत्र येणार नाहीत यादृष्टीने जनाब संजय राऊत प्रयत्न करत आहेत. होळी आली की ती पर्यावरणपूरक साजरी केली...
जास्तीत जास्त शेअर करा