संजय राऊत, गणेशोत्सवाच्या नादाला लागाल तर तुमचे उरलेसुरले अस्तित्वही संपेल
मुंबई, दि. 4 : महाराष्ट्रातला सार्वजनिक गणेशोत्सव बंद झाला तर हिंदू एकत्र येणार नाहीत यादृष्टीने जनाब संजय राऊत प्रयत्न करत आहेत. होळी आली की ती पर्यावरणपूरक साजरी केली...

