आदिवासी शाळांचे अनुदान लाटणाऱ्या काँग्रेस नेत्यांना संजय राऊतांनी जाब विचारला का?

  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघाती सवाल मुंबई, दि. 25 : जनाब संजय राऊत, काँग्रेसच्या काळात आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांना आंदण देण्यात आल्या. भ्रष्टाचाराचे कुरण म्हणूनच आदिवासी...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत   आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई, दि. 25 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या...

कामगारांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्गो कार्यालयाचे उत्साहात उ‌द्घाटन मुंबई, दि. 25 : नव्याने सुरु करण्यात आलेल्या संघाच्या कार्यालयामुळे कार्गो विभागातील कामगारांना संघटनेशी थेट संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध...

महिला सक्षमीकरणाचे नाव घेऊन महिला आरक्षणाला विरोध हा दुटप्पीपणा

  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर प्रहार मुंबई, दि. 24 : एका बाजूला महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला संसदेत महिला आरक्षण मंजूर होऊ...

‘मंथन4युवा’ने महाराष्ट्राच्या युवा शक्तीला दिली नवी ऊर्जा!

  नागपूर, दि. 24 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवार दि. २२ ऑगस्ट नागपूर येथे ‘मंथन4युवा’च्या समारोप सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऊर्जा, कल्पकता आणि महत्त्वाकांक्षेने...

‘अमरावती युथ फेस्टिव्हल २०२६’; तरुणाईला उद्योजकतेची नवी दिशा

अमरावती , दि. 22 : नवराष्ट्र युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘अमरावती युथ फेस्टिवल २०२६’चे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थित युवकांशी त्यांनी...

अँटी-इंडिया फंड्स’च्या जोरावर देशविरोधी नॅरेटिव्ह!

भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल मुंबई, दि. 22 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजप मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी जोरदार हल्लाबोल केला. देशातील...

महाराष्ट्राच्या शेतीला AIची जोड; 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग

  मुंबई, दि. 22 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘एआय इन ॲग्रीकल्चर’ संदर्भात बैठक पार पडली. कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह...

राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे ‘छात्रों की गूंज’ नाही तर ‘पैसों की गूंज’!

व्हीडिओ पुरावे दाखवत काँग्रेसच्या पेड मॉडेलचा भाजपकडून पर्दाफाश! काँग्रेसचे नवं पीपीपी म्हणजे ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’मॉडेल उघड मुंबई, दि. 22 : राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ नाही तर ‘पैसों...

लिंगायत, वीरशैव लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार अमृत योजनेचा फायदा

फडणवीस सरकारच्या निर्णयाचे स्वागत मुंबई, दि. 21 : महाराष्ट्रातील खुल्या प्रर्वगातील लिंगायत, वीरशैव लिंगायत आणि हिंदू लिंगायत या समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या अमृत योजनेचा फायदा मिळणार आहे. याबाबतचा शासन...
जास्तीत जास्त शेअर करा