अमेरिकेचे राजदूता सर्जिओ गोर यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

  मुंबई, दि. 19 : आजच्या घडीला महाराष्ट्र दोन प्रमुख गोष्टींमुळे जगाच्या नकाशावर आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुंबई आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या राज्याचे अद्वितीय व ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार

मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता मुंबई, दि. 19 : मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ मिरा-भाईंदर ते...

सुधारित ‘खेलो इंडिया’ योजनेमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना होणार फायदा

मुंबई, दि. 19 : ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (एसएआय-साई) मुंबई प्रादेशिक केंद्राने आज मुंबई प्रेस क्लब येथे ‘खेलो इंडिया’च्या सुधारित योजनेबाबत (2026-31) एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या योजनेद्वारे...

छत्रपती संभाजीनगर मध्ये तिरंगा यात्रेनंतर रस्त्यांची स्वच्छता

मुंबई, दि. 18 : संभाजीनगर येथे नुकत्याच काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष कुशोर शितोळे, ज्येष्ठ नेते नितीन काळे, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आदी कार्यकर्त्यांनी रस्त्यांची स्वच्छता...

संजय राऊतांनी आधी ‘उबाठा’चे भविष्य बघावे

मुंबई, दि. 18 : चौदा कोटी जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. देवेंद्रजी दिल्लीला जातील, अशी कितीही भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली...

टेंडरमधील टक्केवारीचा मातोश्री पॅटर्न काय होता हे एकदा महाराष्ट्राला सांगाच

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात मुंबई, दि. 17 : जनाब संजय राऊत, टेंडरमध्ये पंचवीस टक्के कमिशन घ्यायचा मातोश्री पॅटर्न महाराष्ट्राला माहित आहे. याच मातोश्री...

उद्योगधंद्यात महाराष्ट्र आजही क्रमांक एकवरच, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार खोटारडे

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र हे उद्योगधंद्यांत देशात क्रमांक एकचे राज्य आहे. 2025-26 मध्ये महाराष्ट्रात 41 हजार 525 इतक्या नव्या कंपन्यांची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात...

नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि. १३ : एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार...

मुंबईकरांच्या सेवेत तीन मोठे प्रकल्प!

मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार  भारत नगर रोड (विद्यापीठ परिसर) ते वाकोला जंक्शन या सांताक्रुज – चेंबूर जोडमार्ग टप्पा दोन उन्नत मार्गिकेचे लोकार्पण चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण ठाणे ते...

सातारा जिल्हाातील कराड दक्षिणमध्ये भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

मुंबई, दि. 14 : ‘हर घर तिरंगा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्हा सातारा येथील कराड दक्षिणमध्ये गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लाहोटी कन्याशाळा,...
जास्तीत जास्त शेअर करा